Latest News
अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यातील शेतीपिकांना फटका बसला आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 22 हजार 233 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकाचे नुकसान या अवकाळी पावसामुळ
सरकारी जमीन पर 41 इमारतों का अवैध निर्माण और ED का एक्शन... तलाशी में टाउन प्लानर के घर से मिली
मुंबई से सटे वसई विरार शहर में 41 अवैध इमारतों के निर्माण से संबंधित मामले में प्रवर्तन निदेशालय (ED) की मुंबई जोन 2 की टीम ने 14 मई और 15 मई को तलाशी ली. जिसमें लगभग 33 करोड़ की नकदी, हीरे, बुलियन बर
भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी
भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यत
काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.महाराष्ट्रा मध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी असून आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल.
वखार महामंडळाने जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून साठवणूक क्षमता वाढवावी-पणनमंत्री जयकुमार रावल
राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात शेतमालाची खरेदी होऊन त्या शेतमालाच्या साठवणूक ही वखार महामंडळाच्या गोदामात होते.
शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक सक्षम करणे हे पणन मंडळाचे प्रमुख कार्य आहे. राज्यात उत्पादन होणारे फळे व भाजीपाला यांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जागतिक मार्केट व्यवस्थ