Latest News
सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
मुंबई: सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना आज सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे.
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.
लाडक्या बहीणीने शेतकर्यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते.
केंद्रीय कृषी मंत्री आले आणि तोंडाला पानं पुसून गेले, कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पदरी निराशाच
Modi governments pond-plantation policy hit rice and onion farmers. Export duty after MSP has been controversial for the past few years.
Big Breaking:मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे पाला कचरा उचलणाऱ्या शेतकरी संस्थेचा अध्यक्षावर 5 राऊंड गोळीवार ,आरोपी फरार
नवी मुंबई : आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात आज सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे.
समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार? महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी
मुंबई : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्णत्वास गेला आहे.