Latest News
राज्यभरात पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज, 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज
मुंबई: राज्यभरात विविध पदांसाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे. उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार असून 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज आले आहेत. यासाठी राज्यातील पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
Banana Export : आखाती देशात 600 टन केळीची निर्यात
नांदेड : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर तालुक्यातील केळीची निर्यात आखाती देशात होत आहे. बारड येथील शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेल्या ३० दिवसांत इराण, इराक, अफगाणिस्तान, ओमान
भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? लोकसभेतील पराभवाचा कुणाला फटका बसणार?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यातील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. राज्यात भाजपला एकूण 14 जागांचा फटका बसला. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते.
Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला ठरला
मुंबई : येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यभरात सर्वच पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी सुत्राकडून येत आहे.
मुंबईकरांना पावसासाठी किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा? हवामान विभागाकडून अलर्ट
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होताच तीन-चार दिवस जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाची गती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
BIG BREAKING ! 100 कोटींचा आकडा, जरांगेंच्या नावाने काय काय झालं?
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण स्थगित केले आहे. मात्र या आंदोलना दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.