Latest News
बाजार समितीचा राजकीय आखाडा तापला, निवडणुकीच्या मैदानात तरुणांचे सर्वाधिक अर्ज, कोण मारणार बाजी?
नाशिक जिल्ह्यातील जवळपास 14 बाजार समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाले असून यामध्ये तरुणांचा सहभाग सर्वाधिक आहे.
50 खोके एकदम ओक्केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामातून प्रत्युत्तर
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी कोरोनाने हाहाकार माजवलेला. कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या प्रचंड वाढत होती. रोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होताना दिसत होता. अतिशय भयावह परिस्थिती होती. पण तरीही काही म
जगाचा पोशिंदाच उपाशी कलिंगडाला मिळाला फक्त 80 पैसे प्रति किलोचा भाव…
सोलापुर: गेल्या महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे येथील शेतकरी आता आर्थिक संक
या जिल्ह्यात आता मास्क वापरणे अनिवार्य जिल्हाधिकाऱ्यांनी का दिलेत आदेश?
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झालाय. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ६४१ रुग्ण आढळले. सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आहेत. त
BIG BREAKING | मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा येथे अपघात
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बाजारात मे अखेरीस कापूस आवक वाढणार
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस गाठी उत्पादन अंदाजात लगातार बदलाचे धोरण अवलंबिले. नव्या अंदाजानुसार देशात ३१३ कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज