Latest News
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई APMC फळ मार्केट्मधे हापूस आंबा खारिदी करतात तर हे बातमी तुमच्यासाठी
नवी मुंबई: यंदा गुढीपाडवा २२ मार्च २०२३ रोजी बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरुवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी
Breaking: अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,संचालक फरार
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यात
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळत आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाने मुंबई Apmc संचालक करतात शेतकऱ्यांना फसवणुक
मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये ९ मार्च रोजी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणा लिलाव केंद्राचे उदघाटन मोठया थाटात करण्यात आले होते ... हा स्वतंत्र लिलाव केंद्र मस
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज