Latest News
शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सर्वात धक्कादायक बातमी! सोलापुरात तांदळात थेट प्लास्टिकची भेसळ?
सोलापूर : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डच्या आधारावर जे धान्य घेतो त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ असलेलं आपण बघतो. गहू, तांदळामध्ये बऱ्याचदा छोटे मातीचे खडे आणि इतर कचरा आपल्याला बघायला मिळतो. धान्य शेत
नेरूळ मधील खुनाचा लागला छडा चार आरोपी अटकेत..
नवी मुंबई: 25 वर्षापूर्वी गुजरात मध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईत घेतला.चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचा भर दिवसा दोन जणांनी गोळ्या झाडून खून केला हो
Breaking: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण बुकी अनिल जयसिंघांनी याला अखेर अटक पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानिया याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानिया याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्या
कवडीमोल दराने हरभऱ्यांची विक्री
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र हमीभाव योजना राबवण्यात आली होती मात्र हि योजना म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेलं गाजर असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे हो
मुंबई Apmc सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई apmc फळमार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती ..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात स