Latest News
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | ‘जात नाही तर खत नाही’ अशी अफवा पसरवू नये, POS यंत्रणेत लवकरच जातीचा रकाना काढला जाईल, राज्याचं केंद्र सरकारला पत्र!
मुंबई : रासायनिक खते (Fertilizer) खरेदी करण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना (Farmers) ज्या POS यंत्रणेत स्वतःची माहिती भरावी लागते. तेथे आता जातीचीही नोंदणी करावी लागत आहे. POS यंत्रणेतील सॉफ्टवेअर अप
‘विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम, त्यांची बोलती बंद’, अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण या घो
शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार, पीक विम्याचा हप्ता सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई:देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार
‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील
शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, दोनच शब्दात वर्णन!
मुंबई : महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2023-24 या वर्षासाठीचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडला. राज्यातील शेतकरी, महिला, तरु
वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अड