Latest News
शेतकऱ्याची मोठी फसवणूक : कापूस उत्पादकांची व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे 30 ते 35 किलोंची लूट
जलगांव: शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा CM शिंदेकडून सानुग्रह अनुदान जाहीर
नवी मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्य सरकारकडून कांदा अनुदान संबंधित महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना 350 रुपये दराने प्रतिक्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे. आजच राज्य श
सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डाळींच्या दरात वाढ
नवी मुंबई: सामान्य जनता अगोदरच महागाईने त्रस्त आहे. त्यात पुन्हा तूर आणि उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये डाळींच्या किंमतीत 15 ते 20 रूपयांनी वाढ झाली असून तूर आणि उ
Big Breaking । उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल आमदाराचा धक्कादायक दावा*
नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मालेगावातील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली. “तुम्ही म्हणता कांद्याला
एक मुद्दा, दोन टार्गेट! शिंदे-भाजप युतीची मोठी खेळी? गावा-गावात जाणार, विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचणार
मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, आम्ही राहुल गांधींचा निषेध करत
‘पवार नावाची कीड लागलीय, ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल’, गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
पुणे : “भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतायत. पवार नावाची कीड लागली आहे. ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल”, अशी जहरी टीका