Latest News
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! कोणत्या पिकांना किती दिवस धोका?
नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग वगळून इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६६३ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपा
विधिमंडळात कायदा मंजूर, महाराष्ट्र सरकार संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत?
मुंबई: महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आज संपाचं हत्यार उपसलं आहे. या सर्व कर्
शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्का
सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली, उद्या काय होणार? निकालाचं काऊंटडाऊन सुरु होणार?
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टातील आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Har
Onion Farmer : कांदा निर्यात बंद झाल्याने भावात घसरण ;कांदा साठवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केला जातो दिशाभूल!
नवी मुंबई : सध्या कांद्यावरून गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकरण सुरु आहे ,कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये असे सांगण्यात येत आहे कि कां