Latest News
कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांसह थेट स्मशानभूमीच गाठली
बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आ
अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका,मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारने
शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्का
सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली, उद्या काय होणार? निकालाचं काऊंटडाऊन सुरु होणार?
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टातील आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Har
Breaking | सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कुणाची ओळख करून दिली?
महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) सत्तासंघर्षात एकापेक्षा एक तगडे युक्तिवाद मांडले जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (E
भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेला महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आज घडला, भाजपात नेमका कुणा-कुणाचा पक्ष प्रवेश?*
मुंबई: महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा