Latest News
वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अड
‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील
पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले, नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी
कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्
Income Tax Notice : बापरे, भाजी विक्रेत्याला इतक्या कोटींची नोटीस!, आकडा पाहून येईल आकडी
नई दिल्ली : जगात केव्हा काय घडेल काही सांगताच येत नाही. आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या भाजीपाला विक्रेत्याचं उदाहरणच घ्या ना, काबाडकष्ट करुन घराचा गाडा हाकता हाकताना त्याला नाके नऊ आले आहे. घ
नाशिक कोर्टाकडून दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया काय?
नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्याकरीता केलेल्या आंदोलनावेळी महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आ
राज ठाकरे VS उद्धव ठाकरे, मनसेकडून मोठा झटका, ठाकरे गटाला फटका
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आता शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाला मोठा झटका देण्यात आला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे.