Latest News
अवकाळी पावसाने घेतला पिता-पुत्राचा बळी कांदा काढण्यासाठी गेले आणि…
नाशिक: सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त आहे, त्यातच अपघात, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही मालेगावमधील खडकी येथेही कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आणि त्यांच्
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! कोणत्या पिकांना किती दिवस धोका?
नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग वगळून इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त
फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी मुंबई APMC सचिवांची 'अर्थ' पूर्ण ' अभय' योजना?
नवी मुंबई : मुंबई APMC फळमार्केटमध्ये राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे...हे बांधकाम मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये सुरु आहे . महत्वाची बाब म्हणजे फळ मार्केट संचालकांनी स्वतःच्या गाळ्यामध्ये
Allert | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती
मुंबई | राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ होत आहे तर H3N2 संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरून महत्त्वाची माहिती दिली.अहमदनगर (Ahmedn
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६६३ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपा
Breaking | सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कुणाची ओळख करून दिली?
महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) सत्तासंघर्षात एकापेक्षा एक तगडे युक्तिवाद मांडले जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (E