Latest News
विधानसभेतील घमासाननंतर सरकारचा अखेर निर्णय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार?
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार आहे. राज्यात कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण रोखण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधकांच्या जोरदार आंदोलनानंतर राज्य सरक
‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर वाढणार ? काय आहे ‘एल-निनो’?
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर प
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव-०१/०३/२०२३
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १२३ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला प्रश्न, आमदार अपात्र ठरले असते तर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असती का?
नई दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political crisis) नाट्य लवकरच संपण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीही आज सुप्रीम कोर्टातील (Supreme court) युक्तिवादातून अनेक मुद्दे समोर आले. आजच
सांगलीतील बाहुबली कांदा भाव खातोय!
कांद्याचा भाव मातीमोल झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्प
शेतकरी संघटनांचा एक दिवस लिलाव बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी 27 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात कांद्याचे लिलाव ब