Latest News
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न
नेरूळ मधील खुनाचा लागला छडा चार आरोपी अटकेत..
नवी मुंबई: 25 वर्षापूर्वी गुजरात मध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईत घेतला.चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचा भर दिवसा दोन जणांनी गोळ्या झाडून खून केला हो
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळत आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर
Breaking: अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,संचालक फरार
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यात
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई APMC फळ मार्केट्मधे हापूस आंबा खारिदी करतात तर हे बातमी तुमच्यासाठी
नवी मुंबई: यंदा गुढीपाडवा २२ मार्च २०२३ रोजी बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरुवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी
Breaking: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण बुकी अनिल जयसिंघांनी याला अखेर अटक पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानिया याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानिया याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्या