Latest News
भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
मुंबई: चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे
कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यो
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी २ एकरातील भाजीवर फिरवला रोटर
नवी मुंबई : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांच
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज PM किसानचा तेरावा हफ्ता होणार जमा
शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेरावा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प
सोयाबीन, हरभऱ्यासह कांद्याची आवक वाढली
हरभऱ्याची आवक गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. ती पुढे काही आठवडे वाढत राहणार आहे. हरभऱ्या पाठोपाठ कांद्याची आवकसुद्धा आता वाढू लागली आहे. या महिन्यात मूग, मका, हळद व टोमॅटो यांची आवक उतरती होत असून सोया