Latest News
Farmer : कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही दिलं निमंत्रण
नवी मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना शिंदे फडणवीस सरकार राज्याचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष्य करत आहे त्यामुळे हतबल झालेले शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना रक्ताने पत्र लिहले आहे .येवला ये
तुरीच्या घसरणीनंतर पुन्हा वाढ शेतकऱ्यांना दिलासा
नवी मुंबई: मागील आठवड्यात साडेआठ हजाराचा टप्पा गाठलेल्या तुरीच्या दरात काल मोठी घसरण बघायला मिळाली होती. आज, मात्र तुरीने पुन्हा उचल घेतली असून २०० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार सम
कांदा दरात घसरण रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना आवश्यक-सविता शेळके
नवी मुंबई : कांदा दराच्या घसरणीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत लासलगाव APMC च्या समितीच्या प्रशासक सविता शेळके यांनी
कापूस, तुरीच्या दरात वाढ हळदीमध्ये घसरण सविस्तर बाचा ..
नवी मुंबई : Agriculture Commodity Market सोमवार १३ फेब्रुवारी २०२३ पासून MCX मध्ये पुन्हा कापसाचे फ्यूचर्स (Cotton Future Market) व्यवहार सुरू झाले आहेत. सध्या ते एप्रिल २०२३ व जून २०२३ व ऑगस्ट २०२३ ड
Wheat: गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका सरकारच्या विक्रीमुळं दरात घसरण
नवी मुंबई : गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारनं खुल्या बाजारात गहू विक्री सुरु केली. सरकार २५ लाख टन गहू विकणार आहे. सरकारनं गव्हाची किंमतही कमी केली. त्यामुळं बाजारात गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली.त्या
या गुळाला आहे सोन्यासारखा भाव, किंमत 51 हजार रुपये किलो, वाचा खासियत..
नवी मुंबई : गुळाची मागणी वर्षभर असली तरी हिवाळ्यात त्याची मागणी सर्वाधिक असते. बदलत्या काळानुसार बाजारात गुळाची चवही बदलत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गुळाची मागणी वेगवेगळी आहे. अशा परिस्थितीत