Latest News
कृषीमंत्री सत्तार आले, पाच मिनिटांत पाहणी आणि फोटोसेशन; शेतकऱ्यांसासोबत चहा पिऊन निघून गेले, जिल्ह्यात चर्चा काय?
नाशिक : सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्य
PM Modi यांनी लाँच केले Call Before u Dig अॅप! ना पाइपलाइन तुटेल.. ना केबल कनेक्शन हलणार, वर्षाचे 3 हजार कोटी वाचणार?
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज
सर्वात धक्कादायक बातमी! सोलापुरात तांदळात थेट प्लास्टिकची भेसळ?
सोलापूर : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डच्या आधारावर जे धान्य घेतो त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ असलेलं आपण बघतो. गहू, तांदळामध्ये बऱ्याचदा छोटे मातीचे खडे आणि इतर कचरा आपल्याला बघायला मिळतो. धान्य शेत
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळत आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर
Breaking: अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,संचालक फरार
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यात