Latest News
नेरूळ मधील खुनाचा लागला छडा चार आरोपी अटकेत..
नवी मुंबई: 25 वर्षापूर्वी गुजरात मध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईत घेतला.चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचा भर दिवसा दोन जणांनी गोळ्या झाडून खून केला हो
Gudi Padwa 2023: गुढी अशा पद्धतीने उभारा, जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी
हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई APMC फळ मार्केटचा कामगार रुग्णालयात बाजार समितीचा आरोग्य विभाग कोमात !
मुंबई APMC फळ मार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती ..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात
सर्वात धक्कादायक बातमी! सोलापुरात तांदळात थेट प्लास्टिकची भेसळ?
सोलापूर : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डच्या आधारावर जे धान्य घेतो त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ असलेलं आपण बघतो. गहू, तांदळामध्ये बऱ्याचदा छोटे मातीचे खडे आणि इतर कचरा आपल्याला बघायला मिळतो. धान्य शेत
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज
शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.