Latest News
शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी २ एकरातील भाजीवर फिरवला रोटर
नवी मुंबई : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांच
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण ११६ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ७३ गाड्या आल्या असून कांदा ११
एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
विधानसभे पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपसभाप
९५ किलो वांग्याची विक्री, पदरात फक्त ६६ रुपये
वांग्याचे उत्पादन करणारा शेतकरी आता संकटात सापडला आहे. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. एका शेतकऱ्याला ९५ किलो वांग्याचे फक्त ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.सध्या राज्यातील कांदा
सोयाबीन, हरभऱ्यासह कांद्याची आवक वाढली
हरभऱ्याची आवक गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. ती पुढे काही आठवडे वाढत राहणार आहे. हरभऱ्या पाठोपाठ कांद्याची आवकसुद्धा आता वाढू लागली आहे. या महिन्यात मूग, मका, हळद व टोमॅटो यांची आवक उतरती होत असून सोया