Latest News
माथाडी प्रश्न लवकरात सोडावा नाहीतर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच तीव्र आंदोलन होणार-नरेंद्र पाटील
मुंबई, दि. २८: - माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसात सोडवणुक करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे य
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
धक्कादायक..! राज्यातील 3 हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; महिला आयोग केंद्राकडे करणार पाठपुरावा
सध्या महिलांबाबत समाजात अनेक बऱ्या वाईट घटना घडत आहेत. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महिलावर्गातून संताप व्यक्त केला जात आ
भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
मुंबई: चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे
कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यो
कोबी, फ्लॉवरसह टोमॅटो च्या दारात घसरण
मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये ६५३ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात होणारी चढ उतार जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६५३ गाड्याची आवक झाली असून मेथी १६ रुपये ,कांदाप