Latest News
शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मुंबई APMC फळ मार्केटचा कामगार रुग्णालयात बाजार समितीचा आरोग्य विभाग कोमात !
मुंबई APMC फळ मार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती ..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात
अवकाळी पावसाचा फटका मुंबई Apmc भाजीपाला मार्केटवर नाही!
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे... त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे..मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये भाज्या
Gudi Padwa 2023: गुढी अशा पद्धतीने उभारा, जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी
हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न