Latest News
कृषीमंत्री सत्तार आले, पाच मिनिटांत पाहणी आणि फोटोसेशन; शेतकऱ्यांसासोबत चहा पिऊन निघून गेले, जिल्ह्यात चर्चा काय?
नाशिक : सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्य
अवकाळी पावसाचा फटका मुंबई Apmc भाजीपाला मार्केटवर नाही!
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे... त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे..मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये भाज्या
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई APMC फळ मार्केट्मधे हापूस आंबा खारिदी करतात तर हे बातमी तुमच्यासाठी
नवी मुंबई: यंदा गुढीपाडवा २२ मार्च २०२३ रोजी बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरुवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी
Breaking: अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,संचालक फरार
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यात
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळत आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर