Latest News
शेतकऱ्याची मोठी फसवणूक : कापूस उत्पादकांची व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे 30 ते 35 किलोंची लूट
जलगांव: शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.
‘पवार नावाची कीड लागलीय, ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल’, गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
पुणे : “भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतायत. पवार नावाची कीड लागली आहे. ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल”, अशी जहरी टीका
Big Breaking । उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल आमदाराचा धक्कादायक दावा*
नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मालेगावातील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली. “तुम्ही म्हणता कांद्याला
एक मुद्दा, दोन टार्गेट! शिंदे-भाजप युतीची मोठी खेळी? गावा-गावात जाणार, विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचणार
मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, आम्ही राहुल गांधींचा निषेध करत
Breaking: सलग एक तास खलबतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली? महत्त्वाची माहिती आली समोर*
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. उद्धव
शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला
अहमदनगर : अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणलाही बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडीशी आलेली पीकं वाया गेल्याने आता आम्ही कसं जगायचं असा सवाल नु