Latest News
Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला ठरला
मुंबई : येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यभरात सर्वच पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी सुत्राकडून येत आहे.
BIG BREAKING ! 100 कोटींचा आकडा, जरांगेंच्या नावाने काय काय झालं?
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण स्थगित केले आहे. मात्र या आंदोलना दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे CM एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यात 1 ते 11 जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या 36 टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी वि
ADR चा धक्कादायक Report : लोकशाहीच्या मंदिरात निवडून आलेले नवनिर्वाचित खासदारांवर गंभीर गुन्हे, बलात्कार, खुनाचा प्रयत्न
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 18 लोकसभेसाठी मतदान होऊन 4 जून रोजी खासदारांनी विजय मिळविला आहे. यंदा 543 खासदार निवडून आले आहेत. या 543 खासदारांपैकी 46 टक्के खासदारांवर ( 251 ) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्य
अजित पवार गोटातील आमदार अस्वस्थ? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, राज्यात एकामागून एक वेगाने घडामोडी
मुंबई : लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहे.
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
पाच वर्षांपूर्वी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या.