Latest News
भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
मुंबई: चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे
माथाडी प्रश्न लवकरात सोडावा नाहीतर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच तीव्र आंदोलन होणार-नरेंद्र पाटील
मुंबई, दि. २८: - माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसात सोडवणुक करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे य
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण ११६ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ७३ गाड्या आल्या असून कांदा ११
धक्कादायक..! राज्यातील 3 हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; महिला आयोग केंद्राकडे करणार पाठपुरावा
सध्या महिलांबाबत समाजात अनेक बऱ्या वाईट घटना घडत आहेत. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महिलावर्गातून संताप व्यक्त केला जात आ