Latest News
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य योगदान
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य असे योगदान देत आहेत. यात महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळा
घसणाऱ्या जीभेमुळे वादात असणारे सत्तार, पाहा किती वेळा आणि कोणाला काय म्हणालेत..
Abdul Sattar : अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना राज्याच्या काही भागात ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही भागातून ओल्या दुष्काळाची मागणी सुरु होती.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा
मुंबई : भारत सन २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे. हा टप्पा गाठताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्
Wheat Production In India : यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार शेतकरी FCI ला गहू विकणार?
Wheat MSP News : यंदाच्या हंगामात देशात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज अन्न मंत्रालयालयाने (FCI) व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या उत्पादनात यंदा देशात गव्हाचे सर्वाधिक ११४ दशलक्ष टन उत्पादन होण
“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
एपीएमसी न्यूज डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले.