Latest News
Eknath Shinde: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन
नागपूर : महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी ती दुख:द असते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ
नागपूर: अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत ह
Onion Export Ban : निर्याबंदीनंतर कांदा उत्पादकांना 150 कोटींवर फटका
नाशिक : दरवाढ नियंत्रित करून कांद्याची देशांतर्गत उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. परिणामी, निर्यातबंदीनतर एका सप्ताहात विक्री झालेल्या कांद्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५
राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत-एकनाथ शिंदे
-धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार
शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या
Pune News: कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे जुन्नर येथील शेतकरी संजय टेकुडे यांन
कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण- मंत्री धनंजय मुंडे
नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अध