Latest News
मुंबई APMC मध्ये ५० किलो वाद कायम; बैठकीनंतरही तोडगा नाही .
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजन मर्यादेचा वाद कायम. अनेक बैठका, आंदोलनानंतरही तोडगा नाही व्यापार आणि वाहतुकीवर परिणाम.
लातूर APMC मध्ये तुरीला तेजीचे संकेत;मार्च २०२६ मध्ये दर ८ हजारांच्या उंबरठ्यावर?
लातूर APMC मध्ये तुरीच्या दरात तेजीचे संकेत. मार्च २०२६ मध्ये तूर दर ₹७,६९० ते ₹८,३४५ दरम्यान राहण्याची शक्यता MSP ₹८,००० जवळ बाजारभाव.
Farmer Loan Waiver : ५,९७५ कोटींची कर्जमाफीची तयारी! राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा?
शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र, महाराष्ट्र कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, शेतकरी दिलासा, शेतकरी कर्जमाफी योजना, कृषी कर्जमाफी
वाढवण बंदर महामार्गासाठी भूसंपादनाचा दर वादात; शेतकऱ्यांची 14 कोटींची मागणी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
वाढवण बंदर महामार्गासाठी जाहीर करण्यात आलेल्या भूसंपादन दरावरून पालघर व डहाणूतील शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रतिहेक्टर अडीच कोटींचा दर अपुरा असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी किमान १४ कोटी रुपयांची मागणी केली
पुढील 24 तास धोक्याचे! अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले 5 जिल्ह्यांत रेड अलर्टसदृश स्थिती
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, वर्धा, परभणी, बीड आणि यवतमाळमध्ये पुढील २४ तास धोक्याचे असल्याचा हवामान खात्याचा इशारा असून रब्ब
20 वर्षे ‘दफ्तर तपासणी’च नाही! मुंबई APMC च्या भाजीपाला-फळ बाजारातील कोट्यवधींच्या सेसवर प्रश्नचिन्ह
मुंबई APMC च्या भाजीपाला व फळ बाजारात तब्बल २० वर्षांपासून व्यापाऱ्यांची ‘दफ्तर तपासणी’ न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या सेस महसुलावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,