Latest News
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचें आजचे आवक आणि दर ०१/०१/२०२४
Mumbai Apmc vegetable market ratesToday: मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ५७० गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज कोथिंबीर १५ ते २२ रुपये,मिरची ५० ते ७५ रुपये कोबी 10-14 रु , टोमॅटो २०
कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक, बाजार बंदीचा निर्णय होणार
नाशिक : देशभरातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी मागणी होत असताना अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंतकांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात
सावधान! टोलमध्ये झोल, प्रवास केला नसताना टोल अन् वाजवी पेक्षा जास्त टोल गेल्याच्या लाखो तक्रारी
एपीएमसी न्यूज डेस्क : देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने हा टोल कापला जात आहे. परंतु
Year Ender 2023: मुंबई APMC मध्ये काय घडलं ?
Year Ender 2023 : आपण सर्वजण 2023 या वर्षाला निरोप (Good bye 2023) देण्यासाठी आणि २०२४ या नवीन वर्षाचं स्वागत (New Year २०२४) करण्यासाठी सज्ज झालो आहोत.
हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो?
राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादनात घट झाली.त्यातच निर्यातबंदी, मागणी पुरवठ्याच्या गणितांमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे दिसत आहे. पण हा हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जा