Latest News
Amit Shah: कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक
महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक
डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोण आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल
नवी दिल्ली, दि. 13 : डाळी क्षेत्रातील संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करत सरकार, शेतकरी, संशोधक
Kalyan Apmc Election: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा
Kalyan Apmc Election: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
CCI 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार; आतापर्यंत 87 लाख गाठी कापसाची खरेदी
पुणे : खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.
BIG BREAKING! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत
केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
Ladki Bahin Yojana : आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक 'बहिणी'
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील छाननी सुरू झाली असून बहिणीकडे किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवले जात असल्य