Latest News
भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी
भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यत
वखार महामंडळाने जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून साठवणूक क्षमता वाढवावी-पणनमंत्री जयकुमार रावल
राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात शेतमालाची खरेदी होऊन त्या शेतमालाच्या साठवणूक ही वखार महामंडळाच्या गोदामात होते.
शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक सक्षम करणे हे पणन मंडळाचे प्रमुख कार्य आहे. राज्यात उत्पादन होणारे फळे व भाजीपाला यांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जागतिक मार्केट व्यवस्थ
काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.महाराष्ट्रा मध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी असून आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल.
तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी -पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुम
धक्कादायक; मुंबई APMC कांदा बटाटा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 1 कोटी 60 लाखांची फसवणूक ,हक्काची पैसे मिळणार कधी ?
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.