Latest News
कागदी बॉण्डची झंझट संपली! महाराष्ट्रात आजपासून ई-बाँडची सुरुवात ;आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा
महाराष्ट्रात आजपासून कागदी बॉण्डऐवजी इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणाली सुरू झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार, आयातदार व निर्यातदार आता एका ई-बाँडद्वारे सर्व सीमाशुल्क व
परभणीत शेतकऱ्यांचा प्रचंड संताप ; “८,५०० ची थट्टा नको, हेक्टरी ५० हजार द्या” – जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, हजारो शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारकडून जाहीर करण्यात आलेले ८,५०० रुप
दसऱ्यानिमित्त झेंडू बाजारात रंगत – दर स्थिर, मात्र चांगल्या फुलांना मागणी
दसऱ्याच्या बाजारात झेंडू, तोरण व पूजेच्या साहित्याला मोठी मागणी. दर ५० ते १०० रुपये, तर ग्राहकांची सकाळपासून गर्दी.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; राज्य सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटींचे योगदान
राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटींचे योगदान देत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
अनुकंपाधारकांचा अनुशेष संपणार! राज्यात पहिल्यांदाच 10 हजारांहून अधिक उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे
राज्यात पहिल्यांदाच १०,३०९ उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे. अनुकंपाधारक व एमपीएससी उमेदवारांना मोठा दिलासा.
मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; पुढच्या आठवड्यात होणार घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर पिकांचे नुकसान. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा होणार, पुढील आठवड्यात घोषणा.