Latest News
विखे कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मुंबई : पद्मश्री डॉ. विखे सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध (सन २००४-०५) ९ कोटी रुपयांच्या बोगस कर्ज प्रकरणासंदर्भात कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय
Kolhapur AI Technology: AI तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
कोल्हापूर: जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके यांच्या ऊस शेतात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असून, कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार र
सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात; उर्वरित खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई : राज्य सरकारने मागील वर्षात देशात इतर राज्यांच्या तुलनेत ११.२१ लाख मेट्रिक टन इतकी सर्वाधिक खरेदी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार -पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासापोटी शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करीत असतो.
BIG BREAKING :मुंबई ,पुणे ,नागपूर ,नाशिक बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी शासनाच्या वेगाने हालचाली सुरू
मुंबई : मुंबई APMC संचालक मंडळाची 17 मार्च रोजी प्रशासकीय इमारतीत होणाऱ्या सभा शेवटचे असल्याची बोलले जात आहे.