Latest News
मावळ भागातील शेतकऱ्यांनी केली भात पेरणी सुरु
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे.
राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट, सध्या मान्सून कुठे अडकला, महाराष्ट्रात दाखल होण्याची ही तारीख
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन
-नवी मुंबईतील उलवेमध्ये तिरुपती बालाजीची मंदिर -राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली -आता नवी मुंबईतच घ्या तिरुपती बालाजीचं दर्शन, -राज्यातील जनतेला तिर
हातसडीच्या तांदळाचे महत्त्व माहीत आहे का?, प्रक्रिया केलेल्या तांदळातून निघून जातात हे जीवनसत्व
मीलवर प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ.
आता बाजारात आले शुगर फ्री आंबे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे !
एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे
APMC प्रशासनाचा अजब गजब कारभार - 300 रु अनलिमिटेड कॉल असताना अधिकाऱ्यांना मिळतो 2400 रु भत्ता
-अनलिमिडेड कॉल २५० ते ३०० रु तर अधिकाऱ्यांना मिळतो २४०० रु भत्ता -प्रशासन आर्थिक दृष्ट्या दुर्बल अधिकाऱ्यांसाठी सक्षम -अधिकाऱ्यांचा मोबाईल भत्ता बंद करण्याची बाजार घटकांची मागणी -APMC तिजो