Latest News
अजित पवार यांनी मौन सोडलं, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीकडून काल जवळपास साडेनऊ तास चौकशी करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्यासाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने महत्वाचा निर्णय
मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर -१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण -पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.
BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.