Latest News
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.
BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण…, नेमके निर्देश काय?
मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या हाती, अंगणवाडी सेविकेच्या मुलाची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी बहुतेक सर्व पक्षांनी प्रयत्न केले.
ACBची कारवाई,लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यासह तिघे ताब्यात
आजारपणातून बरे झालेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक
मुंबई APMC धान्य मार्केटमधील तांदूळ,बाजरी,गहू ,ज्वारीचे दर
Mumbai APMC Grain Market रोजच्या जीवनात तांदूळ बाजरी गहू ज्वारी हे धान्य उपयुक्त ठरत. या धान्यांशिवाय एकही दिवस जात नाही. जाणून घ्या मुंबई APMC धान्य मार्केटमधील दर