Latest News
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मधुमती खरबूज आणि हिमाचल चेरीला मागणी
उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे
RBI News on 2000 Note : आरबीआयने हादरवलं ना, नोटबंदीने अर्थव्यवस्थेला मोठा धोका? अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले..
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) शुक्रवारी बॉम्ब टाकला. 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) गेल्या वर्षभरापासून दिसत नसल्याची ओरड होत होती.
BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण…, नेमके निर्देश काय?
मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या हाती, अंगणवाडी सेविकेच्या मुलाची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी बहुतेक सर्व पक्षांनी प्रयत्न केले.
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.