Latest News
आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी
शासन आपल्या दारी’, या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या वेळी आम्ही सर्व आंबा बागायतदार त्यांची भेट घेणार आहोत.
लग्नात बिन बुलाये मेहमान हाजीर
लग्न कार्य म्हणजे आनंदाचा क्षण या साठी नातेवाईक , पाहुणे सारेच उत्सहात असतात. पण कोल्हापुरात लग्न कार्यात बिन बुलाये मेहमान येऊन लग्न कार्यात विघ्न आणलय. कोलापूरमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकांवर FIR दाखल करणार - देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकावाल्यांना तंबीच दिली…
राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलत बँकवाल्यांना थेट तंबीच दिली आहे.
शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्लीला जाणार? महाराष्ट्रासाठी मोठी बातमी घेऊन येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल, याचा काहीच भरोसा नाही. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी तर हेच दर्शवत आहेत.
Apmc मार्केटमधील स्टॉल धारकांकडून श्रीखंड खाऊन अभियंत्यानी दाखवली व्यपाऱ्यांना केराची टोपली!
ज्या अभियंत्यांना व्यपाऱ्याने शाल व श्रीफळ दिले त्यांनीच दिला दगा मार्केटमध्ये ६ कोटींचा निविदा काढून बाजारातील रस्ते,गटारे ,फुटपाथचे काम या अभियंत्यामुळे मार्केटचे फुटपाथ झाले गायब या
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.