Latest News
मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर -१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण -पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्यासाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने महत्वाचा निर्णय
Bus -Truck Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी
सिंदखेडराजा एसटी आणि ट्रक अपघात ८ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील घटना
शेतकरी हैराण टोमॅटोची चटणी रस्त्यावरच - मालाला भाव नसल्याने टोमॅटो फेकले रस्त्यावर
कांद्याला वर्षभरापासून योग्य दर मिळत नाही. कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, परंतु बाजारात नेण्यासाठीचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकात रोटर फिरविला, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या ढ