Latest News
शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे
खेड्यातील नागरिकांनाही जगता आले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतका त्यांच्या शेतीमालातून उतन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी जय शिवरायचे
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.
राज्यातले सत्ताधारी पक्ष 'या' निवडणुकीत ठरले विरोधक!
सांगलीत शिंदे गटाचा भाजपलाच दणका, गोपीचंद पडळकर यांना मोठा झटका, नेमकं काय घडलं?
पुण्यातील अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत
भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजिवेकेचे साधन आहे. अजून देश कृषीप्रधान म्हटला जातो.
शेतकऱ्यांचा राग अनावर टोमॅटो विकण्याऐवजी रस्त्यावर फेकले
लाखो रुपये खर्च करूनही टोमॅटो लागवड करून कवडीमोल भाव २० किलोच्या टोमॅटो कॅरेटला फक्त २० ते ३० रुपये भाव नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव घसरले संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो विकण्याऐ
आधी 25 कोटींच्या वसूलीचा, आता 30 लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप; समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ
एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.