Latest News
BIG BREAKING | मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा येथे अपघात
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक
दापोली: कोकणातील दापोली तालुक्यातील मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असतानाच आता तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीच्या त
कापड मार्केट स्थिर मात्र कापूस बाजार अस्थिर
देशात व राज्यात गेल्या हंगामात १२ हजार रुपये असलेले कापसाचे दर (Cotton Rate) यंदा मात्र चार हजार रुपयांनी कमी होत ८ हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाने याची दखल घेत त्
निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा, आधी अवकाळीचा आणि आता उन्हाचा तडाखा
उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून मळणीला सुरुवात यंदा हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे, मुंबईत अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर कोण आले, मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरीत छापेमारी
पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक प्रकरणात ईडीने ही करवाई केली आहे. या कारवाईत मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सहा कोटी ६९ लाखांच
कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान विक्री झालेल्या लेट खरीप कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रति शेतकरी २०० क्विंटल मर्यादित अनुदान मिळणार आहे.