Latest News
शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाने मुंबई Apmc संचालक करतात शेतकऱ्यांना फसवणुक
मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये ९ मार्च रोजी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणा लिलाव केंद्राचे उदघाटन मोठया थाटात करण्यात आले होते ... हा स्वतंत्र लिलाव केंद्र मस
भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे ज
Breaking: अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,संचालक फरार
पुणे : एकीकडे सायबर पोलिस आमिषाला बळी पडू नका तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी जनजागृती वेळोवेळी करीत असतांना नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणण्याची वेळ वारंवार येत आहे. आता नुकताच पुण्यात
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई APMC फळ मार्केट्मधे हापूस आंबा खारिदी करतात तर हे बातमी तुमच्यासाठी
नवी मुंबई: यंदा गुढीपाडवा २२ मार्च २०२३ रोजी बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरुवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळत आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर