Latest News
‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार, पीक विम्याचा हप्ता सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई:देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार
शेतकऱ्यांची पीक गेलं, राज्यकर्ते होळी, धुळवडीत गुंतले होते; अजित पवार यांची सडकून टीका*
मुंबई: राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अजितदादांनी राज्य सरकारचे वाभाडेच
कांदा खरेदीबाबत नाफेडने बाजारात हस्तेक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश
केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला निर्देश दिले आहेत.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहि
Mumbai Apmc Onion Price I मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा भावात आली तेजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो APMC न्यूज डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे.. आज आपण जाणून घेणार आहोत आज चे कांदा बाजार भाव आणि सोबतच असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास
भारतातून तांदूळ, भाजीपाला, कडधान्ये निर्यात वाढली
भारतीय कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात यंदा मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा भारतातून बिगर बासमती तांदूळ ,बासमती तांदूळ, ताजा भाजीपाला , पोल्ट्री उत्पादने, कडधान्ये आणि डेअरी उत्पादनांची निर्यात