Latest News
कार्यक्रमाला 13 कोटींचा खर्चाचा दावा, उष्णाघाताने 13 जणांचा बळी, प्रशासन कमी पडलं का? उदय सामंत यांची सविस्तर पत्रकार परिषद
नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौर
Edible Oil Price : खुशखबर, खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! रेकॉर्डब्रेक आयातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा
गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात 57,95,728 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तर यंदा मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात खाद्य तेल आयातीत 22 टक्के वाढ झाली. देशात 70,60,193 टन आयात करण्य
अवकाळीनंतर मदतीसाठी अखेर पंचनामे सुरू, शासन शेतकऱ्यांच्या बांधावर, असा केला जातोय पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतला होता शासकीय अधिकाऱ्याकडून हतबल शेतकऱ्यांना मोठा देण्याचे काम युद्धपातळी वर स
Raj Thackeray : राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? राज ठाकरे यांनी सुनावले
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा रुग्णांची राज ठाकरे विचारपूस केली खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू प्रत्येक राजकीय पक्ष्याच्या न
Pune -Mumbai Highway: जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना काळाचा घाला; जखमींची नावे जाहीर
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
अवैध सावकारांवरील कारवाई सरकारने SIT नेमावी लोकायुक्त विद्यासागर कानडे यांचा आदेश
नंदुरबार तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या परिसरातील अवैध सावकारांवर काय कारवाई केली हे शोधण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, असा आदेश राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर