Latest News
सोयाबीनचे दर ५ हजारांपर्यंत उतरले शेतकऱ्यांना दणका
कांदा, कापूस, द्राक्षे, टोमॅटोपाठोपाठ आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होतं असून सोयाबीन उत्पादकांवर संकट ओढावलं आहे.यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिका
अवकाळी पाऊसामुळे, शेतकऱ्यांची तारांबळ रब्बी पिकांना जोरदार फटका बसण्याची शक्यता
जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्
Allert | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती
मुंबई | राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ होत आहे तर H3N2 संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरून महत्त्वाची माहिती दिली.अहमदनगर (Ahmedn
विधिमंडळात कायदा मंजूर, महाराष्ट्र सरकार संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत?
मुंबई: महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आज संपाचं हत्यार उपसलं आहे. या सर्व कर्
अवकाळी पावसाने घेतला पिता-पुत्राचा बळी कांदा काढण्यासाठी गेले आणि…
नाशिक: सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त आहे, त्यातच अपघात, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही मालेगावमधील खडकी येथेही कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आणि त्यांच्
फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी मुंबई APMC सचिवांची 'अर्थ' पूर्ण ' अभय' योजना?
नवी मुंबई : मुंबई APMC फळमार्केटमध्ये राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे...हे बांधकाम मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये सुरु आहे . महत्वाची बाब म्हणजे फळ मार्केट संचालकांनी स्वतःच्या गाळ्यामध्ये