Latest News
Modi’s Mega Plan : 20 लाख लोकांना रोजगार! मोदी सरकारचा मेगा प्लॅन, तुम्हीआहात का तयार?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर जाहीर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर के
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६४८ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपा
सर्वात मोठी बातमी ! अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित
अखेर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालं आहे. शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी तशी घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित क
गृहिणींना बसणार मसाल्याच्या मिरचीचा ठसका!
उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यात प्राधान्याने वर्षभर पुरेल इतका लाल मसाला तयार करण्यासाठी लगबग आहे. त्यामुळे बाजारात आता मसाल्याच्या मिरच्यांना मागणी वाढली आहे.
मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्य