Latest News
Navi Mumbai Crime : राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या रुद्रा ट्रेडर्सचे संचालकाला एपीएमसी पोलिसांनी केला गजाआड
नवी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतमाल खरेदी करुन नंतर त्यांना पैसे न देता त्यांना आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेवर प्रति महीना ५ टक्के याप्रमाणे नफा
Nyaya Yatra Drone | भारत जोडो न्याय यात्रा आता मुंबईच्या उंबरठ्यावर; ड्रोनसह पॅराशूट ग्लायडिंगला प्रशासनाने घातली बंदी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकली आहे. आज ठाणे जिल्ह्यात ही यात्रा असेल. खरेगाव टोल नाक्यावरुन राहुल गांधी ठाणे शहरात दाखल होतील. मणिपूर येथून
शेतकऱ्यांचे 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई: शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प –
वाढता पारा, रमजान मुळे केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.
एका दिवसात १०० टन कलिंगडाची विक्री -रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला
सातारा लोकसभा : साताऱ्याच्या जागेवरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू; तर दुसरीकडे शरद पवारांची मोर्चेबांधणी
नवी मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार, राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
नाशिक: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून आज (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली.