Latest News
Yavatmal : गारपिटीचा तडाखा , शेतकरी हवालदिल ,गहू, चना पिकाचे मोठे नुकसान.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात काही तालुक्यात सकाळपासूनच ढगाळी वातावरण असतांना सायंकाळच्या सुमारास बाभुळगाव तालुक्यातील खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी आदी गावांना आज काल सायंकाळच्या सुमारास गारपिट
Manoj jarange patil | मनोज जरांगेंची मोठी घोषणा अन्न, पाणी सोडलं, मीडियाशी काय बोलले?
Manoj jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलय.
मुंबई APMC सचिवांच्या आदेशाला धान्य मार्केट अभियंत्यांनी दाखवली केराची टोपली
नवी मुंबई : मुंबई APMC सचिव पी .एल खंडागळे यांनी दोन महिन्यापूर्वी धान्य मार्केटचा पाहणी दौरा केला होता या पाहणी दौऱ्यात व्यापार भवन परिसरात गार्डनच्या जागेवर विखरून पडलेले पत्रे रिकामे करण्याचे आदे
कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट, दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही.
दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदीही नाही दर आला साडेसहा हजारांवर
एपीएमसी न्युज डेस्क: यंदा कापसाची लागवड कमी आहे. त्यामळे चांगला दर मिळेल असा अंदाज बाधून कापसाचे उत्पादन घेतले खरे, मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरचेवर घसरण होत असल्याचे दिसत आहे.
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.