Latest News
शेतकऱ्यांचे 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई: शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प –
रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल
नई दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
लोकशाहीच्या उत्सवात इतके कोटी मतदार ! महिला मतदार बजावतील मोठा रोल
नवी दिल्ली : अखेर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यावेळी भारतीय मतदार राजाची पॉवर किती मोठी आहे, हे उभ्या जगाला कळले.
Navi Mumbai Crime : राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या रुद्रा ट्रेडर्सचे संचालकाला एपीएमसी पोलिसांनी केला गजाआड
नवी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतमाल खरेदी करुन नंतर त्यांना पैसे न देता त्यांना आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेवर प्रति महीना ५ टक्के याप्रमाणे नफा
वाढता पारा, रमजान मुळे केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.
एका दिवसात १०० टन कलिंगडाची विक्री -रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार, राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
नाशिक: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून आज (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली.