Latest News
Big Breaking:मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे पाला कचरा उचलणाऱ्या शेतकरी संस्थेचा अध्यक्षावर 5 राऊंड गोळीवार ,आरोपी फरार
नवी मुंबई : आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात आज सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे.
समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार? महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी
मुंबई : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्णत्वास गेला आहे.
Jaykumar Rawal : शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? पणनमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जयकुमार रावल Action मोडवर, घेतला पणन खात्याचा आढावा
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? कृषी खातं मिळताच मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितला प्लॅन
नाशिक : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे.
बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; देशात 2.33 लाख बनावट कंपन्या
नई दिल्ली: गेल्या पाच वर्षात रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत.
State Cabinet Portfolio भाजपचे जयकुमार रावल राज्याचे नवे पणन मंत्री ;
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे.