Latest News
मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आवक होऊन सुद्धा भाजीपाल्याचें दरात वाढ ;उप सचिवाचं दुर्लक्ष
Mumbai APMC Vegetable Market: मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६४५ गाड्याची आवक होऊन सुद्धा भाज्यांचे दरात वाढ आहे .
घसणाऱ्या जीभेमुळे वादात असणारे सत्तार, पाहा किती वेळा आणि कोणाला काय म्हणालेत..
Abdul Sattar : अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना राज्याच्या काही भागात ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही भागातून ओल्या दुष्काळाची मागणी सुरु होती.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा
मुंबई : भारत सन २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे. हा टप्पा गाठताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्
शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य योगदान
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषि क्षेत्राच्या विकासात अमुल्य असे योगदान देत आहेत. यात महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळा
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
शेतकरी हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना, सरकारचा मोठा निर्णय; द्राक्ष उत्पादकांना होणार भरघोस लाभ
या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. त्यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हॅटचा परतावा दिला जाईल.