Latest News
कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट, दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत
एपीएमसी न्यूज डेस्क : शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही.
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.
जावईच उठला सासूच्या जीवावर , दारूच्या नशेत केले महाप्रताप , 100 क्विंटल कापूस जाळला
यवतमाळ :जावईच उठला सासूच्या जीवावर उठला असा म्हणावे लागेल , दारूच्या नशेत या जावयाने महाप्रताप करून ठेवले . संपूर्ण गाव झोपण्याच्या तयारीत होते.
गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?’, उद्धव ठाकरे यांचा सवाल
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं सीसीटीव्ही फुटेज कसं बाहेर आलं? कुणी मागणी केली होती? गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?
Paytm | 1 पॅनकार्डवर 1000 खाती, मनी लाँड्रिंगचा पण ठपका, पेटीएम पेमेंट्स बँक कारनाम्यांमुळे असे आले आरबीआयच्या रडारवर
नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँक सध्या चर्चेत आहे. बँकेची विविध कारनामे समोर आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने तिच्यावर बंदी आणली.
शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत गुंडांची पैदास होईल\', ठाकरेंकडून गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा दाखला
सिंधुदुर्ग: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना निवडून दिलं नसतं तर इकडे संपूर्ण ग