Latest News
E-commerce Policy: मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
E-commerce Policy: केंद्र सरकार लवकरच देशात ई-कॉमर्स धोरण लागू करणार आहे. या ई-कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरणाचा किरकोळ विक
कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक, बाजार बंदीचा निर्णय होणार
नाशिक : देशभरातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी मागणी होत असताना अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंतकांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात
‘देशाला 75 वर्षे झाली तरी शेतकऱ्याचे स्वप्न अपूर्णच’-डॉ.भारत पाटणकर
Bharat Pathankar : कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथे श्रमिक मुक्ती दलाचे २८ वे अधिवेषन पार पडले. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने शेतकरी,
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
सावधान! टोलमध्ये झोल, प्रवास केला नसताना टोल अन् वाजवी पेक्षा जास्त टोल गेल्याच्या लाखो तक्रारी
एपीएमसी न्यूज डेस्क : देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने हा टोल कापला जात आहे. परंतु
महावितरणच्या भरतीमध्ये वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश – मंगल प्रभात लोढा
मुंबई :व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात.