Latest News
हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो?
राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादनात घट झाली.त्यातच निर्यातबंदी, मागणी पुरवठ्याच्या गणितांमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे दिसत आहे. पण हा हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जा
कांदा 1 रुपये किलो;शेतकरी कंगाल ,शेतकरी प्रतिनिधी कांदा व्यापारी मालामाल
एपीएमसी न्यूज डेस्क: मुंबई APMC सह इतर अनेक apmc मार्केट मधील होलसेल मार्केटमध्ये कांदा सध्या 20 ते 25 रु किलो दराने विकला जात आहे, तर किरकोळ मार्केटमध्ये तोच कांदा 30 ते 35 रुपये किलोने विकला जातोय,
संत्रा प्रक्रिया केंद्र निर्मितीला मंजुरीमुळे शेतकरी सुखावला
Buldhana News :संग्रामपूर तालुक्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्
11,500 पोलीस, 2051 ऑफिसर रात्रीच्यावेळी मुंबईच्या रस्त्या-रस्त्यावर तैनात राहणार, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई : मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होती. समुद्र किनाऱ्यांवर फटाक्यांच्या आतिषबाजीत सरत्या वर्षाला बायबाय आणि नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठी हजारो मुंब
रामलल्लाला सुवर्ण वस्त्र…, मुखदर्शनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार; कधीपासून सुरू होणार पूजा सोहळा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीआधीच अयोध्येत जाणार, नेमका प्लॅन काय?*
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.