Latest News
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा-राजेंद्र क्षीरसागर
मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी
फडणवीसांची गुप्त भेट गेमचेंजर मनसे-भाजप जवळ येण्याची इनसाईड स्टोरी
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी दिल्लीत सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भ
यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पावसासोबत गारपीटही झाली ,शेतकरी पुन्हा अडचणीत .
यवतमाळ : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. आर्णी, उमरखेड, बाभूळगाव, पुसद, महागाव, राळेगाव, दारव्हा या तालुक्यात पावसाच्या सरी कोस
सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना हटवण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
रणधुमाळीला सुरुवात… लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात; 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 4 जूनला निकाल
नई दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
लोकशाहीच्या उत्सवात इतके कोटी मतदार ! महिला मतदार बजावतील मोठा रोल
नवी दिल्ली : अखेर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यावेळी भारतीय मतदार राजाची पॉवर किती मोठी आहे, हे उभ्या जगाला कळले.