Latest News
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक
मुंबई : राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्य
BIG BREAKING | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 4250 कोटींची तरतूद
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.
केंद्राचा सिमकार्ड विक्रेत्यांना दणका, नियम पाळा, नाहीतर 10 लाखांचा दणका
नई दिल्ली: केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीच्या नियमात बदल केला आहे. काही देशविघातक कामासाठी बोगस ओळखपत्राआधारे सिमकार्डचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.
केंद्र सरकारची समिती नाशिकमध्ये, कांदाप्रश्नी तोडगा निघणार? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
नाशिक -देशातील कांद्याच्या मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होतोय. मागणी जास्त आणि पुरवठा कमी त्यामुळे अर्थातच कांद्याच्या बाजारभावात चढ उतार दिसून येतोय.
भारत राष्ट्र समिती पक्षाची ग्रामपंचायत निवडणुकीत टेलर, विदर्भात काँग्रेस अन् नाना पटोले यांना दिला जोर का झटका
BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, काँग्रेसला विदर्भात धक्का कोकणातून ठाकरे गटासाठी बॅड न्यूज
'क्षीरसागर काका-पुतणे तेली समाजाचे म्हणून त्यांच्या घर-कार्यालयाला जाळपोळ?', छगन भुजबळ यांचा सवाल
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रक