Latest News
E-commerce Policy: मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
E-commerce Policy: केंद्र सरकार लवकरच देशात ई-कॉमर्स धोरण लागू करणार आहे. या ई-कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरणाचा किरकोळ विक
कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक, बाजार बंदीचा निर्णय होणार
नाशिक : देशभरातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी मागणी होत असताना अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंतकांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात
सावधान! टोलमध्ये झोल, प्रवास केला नसताना टोल अन् वाजवी पेक्षा जास्त टोल गेल्याच्या लाखो तक्रारी
एपीएमसी न्यूज डेस्क : देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने हा टोल कापला जात आहे. परंतु
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचें आजचे आवक आणि दर ०१/०१/२०२४
Mumbai Apmc vegetable market ratesToday: मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ५७० गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज कोथिंबीर १५ ते २२ रुपये,मिरची ५० ते ७५ रुपये कोबी 10-14 रु , टोमॅटो २०
नैसर्गिक संकटावर मात करत सांगली जिल्ह्यातून २१० टन द्राक्ष निर्यात
एपीएमसी न्यूज डेस्क : द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये २० कंटेनरमधून २१० टन द्राक्ष निर्यात