Latest News
अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करावे – मंत्री अनिल पाटील
नाशिक : जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे.
ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटाका, द्राक्ष, डाळिंब, कांदा उद्धवस्थ
महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गारपीटसह अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. नाशिकच्या द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले.
‘तुम्ही ज्युनिअर आहात मधेमधे बोलू नका’, शिंदे गटाचे वकील ठाकरे गटाच्या वकिलांवर चिडले, दोघांमध्ये ‘तू तू मैं मैं’
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज नियमित सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची आज फेरसाक्ष नोंदवण्यात आली.
मुंबई APMC शौचालय घोटाळ्यात 3 अधिकारी निलंबित; सचिवांची कारवाई
Mumbai Toilet Scam : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ,मुंबई APMCतील सुमारे ८ कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा कडून गुन्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. २१: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पच