Latest News
राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण- मंत्री धनंजय मुंडे
नागपूर: राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यां
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट
नवी दिल्ली, दि. ११: शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून,
केंद्राचं धोरण धरसोडीच 3B शरद पवार यांचा कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरक
‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’…कांद्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार…शक्तीप्रदर्शनाची तयारी
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहे. अजित पवार यांनी आपली वेगळी वाट निवडली. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार गेले. त्यानंतर शरद पवार यांनी हार पत्करली न
Nagpur अधिवेशन 2023: बच्चू कडू तुफान बोलले, असं भाषण तुम्ही कधीच ऐकलं नसेल
नागपूर: आमदार बच्चू कडू हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक झाले. “मी बऱ्याच सदस्यांचं भाषण ऐकताना पाहिलं की, बऱ्यापैकी सदस्य हे पक्षाच्या हिताचं बोलतात आणि शेतकऱ्याच्या हिताचं फार कमी बोलतात.
बाजार समित्या बंदमुळे शेतकरी अडचणीत, कांदा होऊ लागला खराब...व्यापाऱ्यांविरोधात प्रशासनाने उचलली कठोर पाऊले
नाशिक : गेल्या महिन्यात 26/11 ला गारपीट आणि अवकाळीमुळे कांदा ओला झाला. आता हा कांदा बाजारात आणता येत नाही.