Latest News
सरकारला खडेबोल सवाल, नंतर सर्वपक्षीय बैठक अर्धवट सोडून संभाजीराजे ‘सह्याद्री’तून का निघाले?
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने आज रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली.
उप मुख्यमंत्री व पणन मंत्री माझ्या जवळचे 'मी जो बोलणार तेच होणार' अस सांगणाऱ्या कार्यवाहू सभापती अशोक डक यांना मोठा झटका!
राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबई Apmc मार्केट पाहणी दौऱ्यानंतर मंत्रालयात दोन दिवसांची वैठक घेण्यात आली ,पहिल्या बैठकीत पणन सचिव , पणन संचालक ,मुंबई Apmc सचिव ,सहसचिव व अभियंता सह अधिक
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 14 सप्टेंबर सर्वात मोठा दिवस, विधानसभेत मॅरेथॉन सुनावणी
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचा आता अंतिम फैसला होणार?
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काय उधळलं? आंदोलकाला लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण; रेस्ट हाऊसमध्ये काय घडलं?
राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. रोजच कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी निदर्शने केली जात आहे.
Sharad Pawar : शरद पवार लागले कामाला, सर्व आमदार, खासदारांना मुंबईत तातडीने बोलावलं; काय घडतंय नेमकं?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता पक्ष बांधणीवर भर दिला आहे. शरद पवार यांनी राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी आ
G20 Summit : Dinner Diplomacy! मुकेश अंबानी यांच्यासह गौतम अदानी यांच्यापर्यंत उद्योग जगत जी20 च्या प्लॅटफॉर्मवर
जी-20 संमेलनात (G20 Summit) देशातील दिग्गज व्यावसायिक, उद्योजक सहभागी होत आहे. जगातील दिग्गज अर्थव्यवस्था एकत्र येत असल्याने भारतासाठी ही मोठी संधी आहे. भारतात होणारे बदल या संमेलनात दाखविण्यात येत आह